त्यागमुर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर या आईची जयंती केक कापुन उत्साहात साजरी.!
मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद. पासुन जवळच असलेल्या मौजा मोहा इजारा व वरूड येथे त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जंयती निमिती सर्व प्रथम डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रतिष्ठीत नागरीक तथा पत्रकार बळवंतराव मनवर,राजाराम मनवर,मारोती मनवर,कचरू डहाळे,यांच्या हस्ते हारअर्पन करण्यात आला व शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन केले आणी त्यागमुर्ती मातारमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य महीलामंडळानी केक कापुन वाढदिवस थाटा माटात साजरा केला. एवढेच नसुन त्यागमुर्ती मातारमाईच्या जिवन शैलीवर वाचन सुद्धा केले. मातारमाई जर जिवनात जन्माला आली नसती तर जिवनात काहीच आपण करु शकलो नसतो. या मातेमुळे बाबासाहेबांना वेळोवेळी जिवनात साथ देनारी म्हणजेच बाबासाहेबांची अर्धागिनी तिच त्यागमुर्ती मातारमाई तिच एखाद्या दिव्याच्या वाती प्रमाने जळणारी व जिवनात पोटच्या गोळ्याना विसर पडणारी तिच मातारमाई होती. शेणाच्या गौऱ्या थापुन पै-पै.पैसा जमवुन स्वतःच्या पतीसाठी अर्थात बाबासाहेबाच्या शिक्षनासाठी लागणारा पैसा हा स्वतःच्या पोटा खिळगी देऊन परदेशी पाठवनारी हिच ती त्यागमुर्ती माता रमाई होती. जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे अशी माता रमाई होती. या कार्यक्रमासाठी अतोनाथ प्रयत्न घेऊन व परिश्रम घेणारे नालंदा बुद्ध विहार येथील नवयुवक अश्वीन जगदीश पाईकराव,प्रदिप जोंगदंडे,रोहन बरडे,तुकाराम मनवर,प्रदिप मनवर,भिमराव खडसे,बाबाराव मनवर,कीसन इंगोले,तुकाराम बबन मनवर,अमोल मनवर,बुगाजी जमदाडे,प्रफुल कांबळे,गुडया मनवर,राहुल डहाळे,वैभव मनवर,अमोल मनवर,बाळु मनवर,अजय मनवर,विक्रम कांबळे,संतोष वाळके,संविधांन जाधव,व महीला मंडळानी पुठाकार घेऊन सहकार्य केले व इत्यादी नवयुवक कार्यकर्ते यानी परीश्रम घेतले व कार्यक्रमाचे सुत्रसंचाल दत्तराव रंसाळ यांनी केले व कार्यक्रमाची त्रिशरण पंचशिला घेऊन सांगता करण्यात आली.



